शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पाऊस लांबला तर मृत पाणीसाठा वापरावा लागणार; शीळ धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 18:12 IST

रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल. तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक आहे, अन्यथा धरणातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन सुरू आहे. रत्नागिरी शहरात १० हजार ५०० जोडण्या असून १८ ते १९ दशलक्षघनमीटर पाण्याची आवश्यकता भासते. शहरवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये यासाठी गेले दोन महिने एक दिवसा आड पाणी पुरवठा शहरात सुरू आहे. 

चक्रीवादळामुळे पाऊस लांबला आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यामधून शहदक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयेतूमुळे देशातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविल शहराला एकमेव शीळ धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शीळ धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पर्जन्यमान कमी झाल्यास जुलैपर्यंत पाणीपुरवठा एक दिवसाआडच होईल. असे नियोजन केले आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होणे गरजेचे आहे.

‘अल् निनो’ च्या प्रभावामुळे एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा असून दि.३० जूनपर्यंत पुरेल. चांगला पाऊस न झाल्यास गरज ओळखून मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी