शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पाऊस लांबला तर मृत पाणीसाठा वापरावा लागणार; शीळ धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 18:12 IST

रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल. तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक आहे, अन्यथा धरणातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन सुरू आहे. रत्नागिरी शहरात १० हजार ५०० जोडण्या असून १८ ते १९ दशलक्षघनमीटर पाण्याची आवश्यकता भासते. शहरवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये यासाठी गेले दोन महिने एक दिवसा आड पाणी पुरवठा शहरात सुरू आहे. 

चक्रीवादळामुळे पाऊस लांबला आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यामधून शहदक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयेतूमुळे देशातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविल शहराला एकमेव शीळ धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शीळ धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पर्जन्यमान कमी झाल्यास जुलैपर्यंत पाणीपुरवठा एक दिवसाआडच होईल. असे नियोजन केले आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होणे गरजेचे आहे.

‘अल् निनो’ च्या प्रभावामुळे एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा असून दि.३० जूनपर्यंत पुरेल. चांगला पाऊस न झाल्यास गरज ओळखून मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी