शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पाऊस लांबला तर मृत पाणीसाठा वापरावा लागणार; शीळ धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 18:12 IST

रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल. तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक आहे, अन्यथा धरणातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन सुरू आहे. रत्नागिरी शहरात १० हजार ५०० जोडण्या असून १८ ते १९ दशलक्षघनमीटर पाण्याची आवश्यकता भासते. शहरवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये यासाठी गेले दोन महिने एक दिवसा आड पाणी पुरवठा शहरात सुरू आहे. 

चक्रीवादळामुळे पाऊस लांबला आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यामधून शहदक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयेतूमुळे देशातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविल शहराला एकमेव शीळ धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शीळ धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पर्जन्यमान कमी झाल्यास जुलैपर्यंत पाणीपुरवठा एक दिवसाआडच होईल. असे नियोजन केले आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होणे गरजेचे आहे.

‘अल् निनो’ च्या प्रभावामुळे एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा असून दि.३० जूनपर्यंत पुरेल. चांगला पाऊस न झाल्यास गरज ओळखून मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी