शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाऊस लांबला तर मृत पाणीसाठा वापरावा लागणार; शीळ धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 18:12 IST

रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहरवासियांना पुरवठा केल्या जाणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा दि. १५ जुलै पर्यंतच पूरेल. तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक आहे, अन्यथा धरणातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन सुरू आहे. रत्नागिरी शहरात १० हजार ५०० जोडण्या असून १८ ते १९ दशलक्षघनमीटर पाण्याची आवश्यकता भासते. शहरवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये यासाठी गेले दोन महिने एक दिवसा आड पाणी पुरवठा शहरात सुरू आहे. 

चक्रीवादळामुळे पाऊस लांबला आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यामधून शहदक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयेतूमुळे देशातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविल शहराला एकमेव शीळ धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शीळ धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पर्जन्यमान कमी झाल्यास जुलैपर्यंत पाणीपुरवठा एक दिवसाआडच होईल. असे नियोजन केले आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होणे गरजेचे आहे.

‘अल् निनो’ च्या प्रभावामुळे एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या शीळ धरणात ०.३४३ दशलक्षघनमीटर जीवंत पाणीसाठा असून दि.३० जूनपर्यंत पुरेल. चांगला पाऊस न झाल्यास गरज ओळखून मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी