शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीवर हाय अलर्ट - बोटींची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:20 IST

दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी : दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर सुरक्षेच्यादृष्टीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कस्टम विभागामार्फत बोटींची कसून चौकशी करण्यात येत आहे. बोटीवरील खलाशी पाकिस्तानी आहेत, नेपाळी आहेत की भारतीय याची करण्यात येत आहे.येत्या तीन महिन्यात मुंबईतील रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच रायगडच्या आपटा गावात एस्. टी. बसमध्ये बॉम्ब सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.पोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सागरी भागात समुद्रात संशयित जहाज, बोटी किंवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गे आले होते. या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व सागरी किनाऱ्यांवर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तसेच १९९३मध्ये रायगड किनाऱ्यावर काही स्फोटके आढळून आली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण