शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

किनारपट्टीवर हाय अलर्ट - बोटींची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:20 IST

दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी : दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर सुरक्षेच्यादृष्टीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कस्टम विभागामार्फत बोटींची कसून चौकशी करण्यात येत आहे. बोटीवरील खलाशी पाकिस्तानी आहेत, नेपाळी आहेत की भारतीय याची करण्यात येत आहे.येत्या तीन महिन्यात मुंबईतील रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच रायगडच्या आपटा गावात एस्. टी. बसमध्ये बॉम्ब सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.पोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सागरी भागात समुद्रात संशयित जहाज, बोटी किंवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गे आले होते. या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व सागरी किनाऱ्यांवर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तसेच १९९३मध्ये रायगड किनाऱ्यावर काही स्फोटके आढळून आली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण