शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Government Employees Strike : रत्नागिरी जिल्ह्यात १८ हजार कर्मचारी संपात, प्राथमिक शाळांचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:52 IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात १८ हजार कर्मचारी संपात, प्राथमिक शाळांचे काम ठप्पमाध्यमिक शाळा सुरू, जिल्हा रूग्णालयाचे काम सुरळीत

रत्नागिरी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून  अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे. रूग्णालयांमधील कामकाज मात्र सुरळीत सुरू आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संपात सहभागी नसल्याने तेथील कर्मचारीही कामावर हजर आहेत.विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून, आज मंगळवारी पहिल्या दिवशी सर्व कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले. प्राथमिक शिक्षक संपामध्ये सहभागी झाले असल्याने मराठी शाळांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. मात्र माध्यमिक शिक्षक संपात सहभागी नसल्यामुळे हायस्कूल्समधील कामकाज नियमित सुरू होते. विनाअनुदानित शाळांचे कामकाजही नियमित सुरू होते.जिल्हा रूग्णालयात मुळातच कर्मचाऱ्यांची असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रूग्णालयाचे कामकाज नियमित सुरू आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने संपात सहभाग न घेतल्याने जिल्हा परिषदेचे कामकाजही नियमित सुरू होते.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपRatnagiriरत्नागिरी