शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

माेबाईलवरून आई ओरडल्याने युवतीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना 

By अरुण आडिवरेकर | Updated: May 23, 2023 19:23 IST

सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती.

रत्नागिरी : सतत माेबाईलचा वापर करत असल्याने आई ओरडल्याने शहरातील मुरुगवाडा येथील युवतीने समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२१ मे) रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. कीर्ती जयेश बोरकर (१९, रा. झाडगाव - मुरुगवाडा मिऱ्यारोड, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

सोमवारी रात्री कीर्ती घरात कोठेही न दिसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती पांढरा समुद्राच्या पाण्यात दिसली. नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी तिला पाण्याबाहेर काढले. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून रात्री ११:३० मृत घोषित केले.

दरम्यान, सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती. या रागातून तिने रात्री पांढरा समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात २२ मे राेजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यूMobileमोबाइल