शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले

By अरुण आडिवरेकर | Updated: March 2, 2023 17:33 IST

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पाेलिस स्थानक गाठले

रत्नागिरी : वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा खाेटा एसएमएस पाठवून तब्बल ४ लाख ९९ हजाराला गंडा घातला. हा प्रकार रत्नागिरीतील शिवाजीनगर परिसरात २५ फेब्रुवारी राेजी दुपारी २ ते सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान घडला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणुकीप्रकरणी अशाेक शांताराम धकाते (५५, मूळ रा. देवानगर, नागपूर, सध्या रा. सिद्धीविनायक नगर, शिवाजी नगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. अशाेक धकाते यांच्या पत्नीच्या माेबाईलवर राहुल गुप्ता नामक व्यक्तीने एमएसईबी पुणेचा अधिकारी असल्याचे भासवून वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा खाेटा एसएमएस पाठविला. याबाबत अशाेक धकाते यांनी एसएमएसमधील माेबाईल क्रमांकावर फाेन केला असता समाेरून राहुल गुप्ता बाेलत असल्याचे सांगून प्ले स्टाेअरवरून ॲप डाऊनलाेड करून इन्स्टाॅल करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अशाेक धकाते यांच्या डेबिट कार्डची माहिती घेतली. त्याआधारे वैयक्तिक कर्जाच्या खात्यावरून ५ लाख मंजूर करून ते धकाते यांच्या बॅंक खात्यात जमा केले. या बॅंक खात्यात जमा झालेली रक्कम आधी शिवकुमार नावाच्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करून परत ती धकाते यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर मंजुदेवी यांच्या बॅंक खात्यात अनुक्रमे ४,५०,००० रुपये व ४९,००० रुपये ऑनलाइन जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धकाते यांनी सायबर पाेलिस स्थानक गाठले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस