शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Ratnagiri news: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प, अपेक्षित दर नसल्याने मच्छीमार निराश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:28 IST

कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता

रत्नागिरी : गेले काही दिवस समुद्र किनारच्या भागात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढत असल्याने हे मच्छीमार समुद्रात न जाता किनारी नांगरावरच राहणे पसंत करत आहेत.कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर, सकाळी आणि सायंकाळी किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची अडचण झाली आहे.वाऱ्यामुळे समुद्रात जाण्यासाठी छोट्या फायबर बोटींना इंधन अधिक लागते. त्या तुलनेत मासे मिळत नाहीत. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. खर्च करूनही जाळ्यात काहीच मिळत नसल्याने मच्छीमार बंदरावर थांबणेच पसंत करत आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अपेक्षित दर नाहीतमोठ्या मच्छिमारांना बांगडा मिळत असल्याने ७० ते ८० रुपये किलो दर मिळत आहे. तुलनेत गिलनेटने पकडून आणलेल्या बांगड्याला अर्धाच दर मिळतो. अपेक्षित दर मिळत नसल्याने गिलनेटवाले मच्छीमार निराश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाकूळ मासा मोठ्या मच्छिमारांच्या जाळ्याला लागत आहे. सध्या त्याचा आकार छोटा असल्यामुळे त्याला दरही योग्य मिळत नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार