शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

आगीत ६०० जनावरांचा चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:57 IST

अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे; खेडमध्ये गोशाळेच्या चारा डेपोला भीषण आगलोटे येथील घटना

आवाशी : खेड तालुक्यातील धामणदेवी(लोटे) येथे असलेल्या गोशाळेच्या चारा डेपोला गुरूवारी पहाटे ३ च्या सुमाराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ६०० जनावरांचे खाद्य जळून खाक झाले आहे.धामणदेवी लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलित गोशाळा आहे. या गोशाळेतील ३ चारा डेपोंना गुरूवारी पहाटे लागलेल्या आगीत जळून गेलेल्या चाऱ्यामुळे आता ६०० जनावरांच्या खाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेऊन आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा असे आवाहन गोशाळेचे संचालक भगवान कोकरे यांनी केले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण