शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, सुदैवाने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम नाही

By मनोज मुळ्ये | Updated: June 14, 2024 14:31 IST

रत्नागिरी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तासभर आरवली स्थानकात थांबली होती. दुसरे इंजिन लावल्यानंतर गाडी ...

रत्नागिरी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तासभर आरवली स्थानकात थांबली होती. दुसरे इंजिन लावल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. सुदैवाने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर काही परिणाम झाला नाही.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावला जाणाऱ्या १२०५१ या जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन आरवली रोडनजीक नादुरुस्त झाले. सावर्डेपर्यंत ही गाडी मुळात ४० मिनिटे विलंबाने धावत होती. इंजिनातील बिघाडामुळे ती आवरली स्थानकात थांबवण्यात आली. पर्यायी इंजिन उपलब्ध झाल्यानंतर सुमारे तासभराने ही गाडी रत्नागिरीकडे मार्गस्थ करण्यात आली.ही गाडी एकाच जागी तासभर थांबली असली तरी त्याचा अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर काहीही परिणाम झाला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे