शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जिल्ह्यात १८८ ग्रामपंचायतींच्या २६५ प्रभागांसाठी निवडणूक

By admin | Updated: July 7, 2015 23:13 IST

निवडणूक कार्यक्रम : आॅगस्टमध्ये ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी, राजकीय पक्षांची वर्चस्वासाठी रस्सीखेच

रत्नागिरी : सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींच्या एकूण २६५ प्रभागांतील २८७ रिक्त जागांसाठी येत्या आॅगस्टमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या एकाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या १८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींसाठी २ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मतदान होणार आहे. यासाठी शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. १३ ते २० जुलै या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. मतदान २ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)