शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १८८ ग्रामपंचायतींच्या २६५ प्रभागांसाठी निवडणूक

By admin | Updated: July 7, 2015 23:13 IST

निवडणूक कार्यक्रम : आॅगस्टमध्ये ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी, राजकीय पक्षांची वर्चस्वासाठी रस्सीखेच

रत्नागिरी : सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींच्या एकूण २६५ प्रभागांतील २८७ रिक्त जागांसाठी येत्या आॅगस्टमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या एकाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या १८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींसाठी २ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मतदान होणार आहे. यासाठी शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. १३ ते २० जुलै या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. मतदान २ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)