शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

Ratnagiri news: पूरमुक्ततेसाठी चांदेराईत नदीतील गाळउपसा सुरू, मात्र..

By मनोज मुळ्ये | Updated: March 17, 2023 14:00 IST

जिल्हा नियोजन समितीमधून २५ लाख रुपये मंजूर

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका उद्भवणाऱ्या चांदेराई येथे नदीतील गाळ उपशाचे काम वेगात सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमधून त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून, पाटबंधारे खात्याकडून हे काम केले जात आहे. मात्र उपसलेला गाळ नदीकिनारीच ठेवला जात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदीत येण्याची भीती आहे.चांदेराईमधून वाहणाऱ्या काजळी नदीला दरवर्षी पूर येतो. सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. वर्षानुवर्षे या नदीतील गाळ काढण्यात आला नसल्याने अतिवृष्टी काळात नदीचे पात्र रुंदावते. दरवर्षी पुरामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान होते. यावर पर्याय काढण्यासाठी म्हणून गतवर्षापासून नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गतवर्षी साधनसामग्री कमी असल्याने या कामात फारशी प्रगती झाली नाही.यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पाटबंधारे खात्याने गतवर्षीपेक्षा थोडी अधिक यंत्रणा उपलब्ध केली असल्याने या कामाला गती आली आहे. मात्र उपसलेला गाळ नदीच्या काठावरच ठेवला जात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदी येऊन समस्या तशीच राहण्याचीही भीती आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदीfloodपूर