शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अन्य राज्यातील पदवी नाकारली..!

By admin | Updated: March 25, 2015 00:44 IST

नर्स भरती : सुमारे दोनशे उमेदवारांवर अन्याय

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईतर्फे सरळसेवेने स्टाफ नर्स भरती घेण्यात आली. मात्र, या भरतीवेळी अन्य राज्यात नर्सिंग कोर्स केलेल्या मराठी उमेदवारांना शासकीय उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहे. सुमारे दोनशे उमेदवारांना यामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागणार आहे.महाराष्ट्रात जन्मलेले, शिवाय दहावी, बारावीचे शिक्षण महाराष्ट्रात घेतलेले, ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखलाही आहे, अशा उमेदवारांनासुध्दा केवळ अन्य राज्यात इंडियन नर्सिंग, दिल्ली मान्यताप्राप्त असलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबईचे मान्यता प्रमाणपत्र असतानादेखील अपात्र ठरवून भूमीपूत्रांवरच अन्याय करण्यात येत आहे, अशी कैफियत या उमेदवारांकडून मांडण्यात आली.महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्यामार्फत सरळसेवेने स्टाफ नर्स भरती परीक्षा घेण्यात आली होती. १४८९ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. अन्य राज्यात नर्सिंगचे शिक्षण घेतलेले २० महाराष्ट्रीयन उमेदवार परीक्षेस बसले होते. भरतीच्या अनुषंगाने उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणी व प्राधान्यक्रम भरण्यासाठी दि. १० ते १५ मार्च अखेर विविध केंद्रावर बोलावण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांनी अपात्रतेचे कारण विचारले असता, तुम्ही नर्सिगचा कोर्स अन्य राज्यातून केला असल्याचे सांगून शासकीय सेवेतून अपात्र ठरविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे ज्यावेळी अर्ज भरण्यात आला, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला पदवीचे नाव लिहीण्यास सांगितले. बाकीचे नंतर बघू, असे सांगितल्याने अनेकांनी अर्ज भरल्याचे या उमेदवारांनी सांगितले. मात्र आता अनेक उमेदवारांची पहिल्याच परिक्षेत वणीं लागल्याने हा नवीन नियम लागू करण्यात आल्याचा आरोप रत्नागिरीतील उमेदवारांनी केला आहे. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयात धावआपल्याकडे कर्नाटकमधील पदवी असतानाही आपल्याला या भरतीमध्ये डावलण्यात येत असल्याने याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही उमेदवारांनी सांगितले. ही पदवी असल्याने नोकरभरतीत नाकारण्याचा कोणताही नियम नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.