शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची गर्दी, चिपळूणकरांसाठी ‘डेमू’ रेल्वेही अपुरी

By संदीप बांद्रे | Updated: September 25, 2023 18:19 IST

परतीच्या प्रवासात व्यवस्था न झाल्याने लोकांचे हाल

चिपळूण : गणपतीसाठी आलेल्या मुंबईकरांना चिपळूणमधून साेडण्यात येणाऱ्या एस. टी. बसेसबराेबरच डेमू रेल्वेही अपुरी पडली आहे. खास चिपळुणातून सुटणारी चिपळूण - दिवा डेमू रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी हाेत आहे. एस.टी. बस, विशेष उत्सव रेल्वे, खासगी आराम बस, कार अशा विविध माध्यमातून गणेशभक्त उत्सवाला गावी आले हाेते. मात्र, परतीच्या प्रवासात व्यवस्था न झाल्याने लोकांचे हाल हाेत आहेत.

चिपळूण एस. टी. आगारात गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाठी प्रवाशांची गर्दी हाेत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस चिपळूण बसस्थानक व चिपळूण रेल्वे स्थानक गर्दीने फुलून गेले आहे. गणेशभक्तांची हाेणारी गर्दी लक्षात घेऊन दिवा ते चिपळूण ही डेमू रेल्वे सोडण्यात आली आहे. या रेल्वेने अनेकजण गावी आले. परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे सध्या धावत आहे. दररोज चिपळूण स्थानकातून दुपारी १ वाजता सुटणाऱ्या या गाडीलाही प्रवाशांची गर्दी हाेत आहे.

प्रवाशांच्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना सावंतवाडीकडून येणाऱ्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागले. त्यातच रेल्वेचे वेळापत्रक दोन ते चार तास कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय हाेत आहे. काहींनी रेल्वेत जागा मिळत नाही म्हणून रेल्वे स्थानकावरून काढता पाय घेत चिपळूण बसस्थानक गाठले आणि जादा एसटी अथवा खासगी गाड्यांचा पर्याय शोधला आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सवrailwayरेल्वे