शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; खेडमध्ये अहवाल येता येताच रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 21:52 IST

तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे.

- मनोज मुळ्येखेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी एकाची भर पडली आणि दुर्दैवाने उपचारांना गती येण्याआधीच त्याचा मृत्यूही झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे.६ एप्रिल रोजी त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संशयिताच्या स्वॅबचा नमुना मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला. बुधवारी दुपारी त्याची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सायंकाळी त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्याच्या उपचाराला गती येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. या एकूणच प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी बुधवारी दुपारीच अलसुरे गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. संपूर्ण अलसुरे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

पहिलाच बळीरत्नागिरी जिल्ह्यात याआधी तीन रुग्ण सापडले असले तरी त्यातील एक सुधारत असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. मात्र चौथा रुग्ण निश्चित झाल्यानंतर लगेचच दगावल्याने जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता त्यावर पुढील प्रक्रिया काय केल्या जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस