शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:01 IST

चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत. या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते.

ठळक मुद्देपंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव ग्रामस्थांच्या रोषाला तहसीलदारांनाही जावे लागले सामोरे

शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै ग्रामपंचायतीच्या पंचनाम्यात घोळ असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त लोकांना शासनाकडून मदत मिळाली नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत.

या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते.हर्णै ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ग्रामस्थांनी त्यांनाही घेराव घालला. चुकीचे पंचनामे करणाऱ्यांचे निलंबन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी