शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

helmet compulsory: हेल्मेट वापराबाबत रत्नागिरीकरांमध्ये संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:07 IST

काहींना वाटते हेल्मेट असावे तर काहीजण शहरात हेल्मेट नकाेच, असा सूर आळवत आहेत. नाही वापरला तर पाेलिसांची दंडाची पावती हातात पडतेच.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्ती पुण्याच्या धर्तीवर बंद करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले हाेते. त्याचवेळी त्यांनी ४ तारखेपर्यंत परिपत्रक काढले नाही तर रत्नागिरीकरांनी हेल्मेट वापरु नये, अशी सूचनाही केली. मात्र, त्यानंतर रत्नागिरीकरांमय्ये संभ्रमावस्थाच आहे. काहींना वाटते हेल्मेट असावे तर काहीजण शहरात हेल्मेट नकाेच, असा सूर आळवत आहेत. नाही वापरला तर पाेलिसांची दंडाची पावती हातात पडतेच.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दाेन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती करू नये, अशी सूचना केली. पुण्याच्या धर्तीवर नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही सांगून याबाबतचे परिपत्रक ४ एप्रिलपर्यंत काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर रविवारी अचानक जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढल्याची माहिती साेशल मीडियावर फिरू लागली.हेल्मेट वापरातून रत्नागिरीकरांची सुटका झाल्याच्या आनंदात साेमवारी अनेकजण रस्त्यावर विना हेल्मेट फिरू लागले. पण, त्याचवेळी पाेलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर अशाप्रकारचा काेणताही अध्यादेश काढण्यातच आलेला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे रत्नागिरीकरांमध्ये हेल्मेट वापराबाबत अजूनही संभ्रमावस्थाच आहे.रत्नागिरी शहरात बहुतांशी नागरिक सुरक्षितता म्हणून हेल्मेटचा वापर करतात. याला अपवाद काही राजकीय मंडळी आहेत. ही मंडळी बिनधास्तपणे रस्त्यावर विनाहेल्मेट फिरताना दिसतात. त्यामुळे हेल्मेट वापराची सक्ती नकाे असा सूर आळवण्यात आला. याबाबत काही नागरिकांची मते जाणून घेतली असता, हेल्मेट सुरक्षित असून, ते वापरलेच पाहिजे. असे सांगण्यात आले. तर काहींनी महामार्गावर हेल्मेट आवश्यकच आहे. पण, साळवी स्टाॅप ते पेठकिल्लापर्यंत हेल्मेट सक्ती असू नये असे सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी