शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

‘सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला आळा’

By admin | Published: August 17, 2016 9:28 PM

गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी

रत्नागिरी : बदलत्या काळानुसार गुन्हा करण्याच्या प्रक्रियेमध्येही बदल होत आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्य अशी सायबर लॅब असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सायबर लॅब कक्षाचे उद्घाटन रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आजचे युग हे सायबर युग असल्याने सोशल मीडिया किंवा बँक खाते तसेच प्रतिबंधित वेबसाईट याद्वारे हॅकींग होऊन आर्थिक गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी सायबर लॅब आवश्यक असल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सायबर गुन्ह्यांची व्याप्ती पाहता राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह््यामध्ये सायबर लॅब स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीतही हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सायबर लॅबमुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसेल. तसेच गुन्हेगारांची ओळख पटण्यासही यामुळे मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)