शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

दापोलीत भाजप-सेना सरकार अपयशी सुप्रिया सुळेंचा आक्रोश मोर्चा-‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:47 IST

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत.

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. माता भगिनींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जात आहे. नागरिक सुरक्षित नाही. सरकार मात्र ‘मी लाभार्थी’च्या खोट्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, अशा सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. भाजप-सेनेच्या अपयशी सरकारने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असा आक्रोश खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोलीतील मोर्चात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दापोली तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, रत्नागिरी जिल्हा ग्रामीण बँकेचे संचालक बाबाजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बिरवटकर, दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकात बैकर सहभागी झाले होते.आता का नाही विकास?देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सरकारवर ऊठसूट टीका करायचे. आता ते मुख्यमंत्री आहेत. मग जनतेला अभिप्रेत विकास का होत नाही, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेBhaskar Jadhavभास्कर जाधव