शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बोरिवली वसईमार्गे बांद्रा - मंगळुरू रेल्वेसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:50 IST

मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी व बोरिवली-वसईमार्गे कोकणात जाणारी  बांद्रा टर्मिनस ते मंगळुरू रेल्वे गाडी १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा  ते वसई विरार परिसरात राहणाºया कोकणातील लोकांना या नवीन गाडीचा लाभ होणार आहे

ठळक मुद्देमुंबई-रत्नागिरी स्पेशल

रत्नागिरी : मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी व बोरिवली-वसईमार्गे कोकणात जाणारी  बांद्रा टर्मिनस ते मंगळुरू रेल्वे गाडी १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा  ते वसई विरार परिसरात राहणाºया कोकणातील लोकांना या नवीन गाडीचा लाभ होणार आहे. १६ एप्रिल  ते ४ जून २०१९ दरम्यान ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे.

बांद्रा मुंबईपासून ते वसई विरारपर्यंतच्या उपनगरी भागात राहणाºया कोकणातील लोकांना  कोकणात त्यांच्या गावी येण्यासाठी दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच कुर्ला टर्मिनस येथे रेल्वेसाठी जावे लागत होते. त्यामुळे या उपनगरी भागातील लोकांची मोठी गैरसोय होत होती. बोरिवली - वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी रेल्वे असावी, ही त्या परिसरातील लोकांची मागणी होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. उपनगरातील कोकणवासियांच्या प्रयत्नाला यश आले असून, कोकण रेल्वे जागृत संघ, मुंबई (नियोजित) यांनी यासाठी पाठपुरावा केला. बांद्रा टर्मिनसवरून ही गाडी क्र. ०९००९ रात्री ११.५५ वाजता मंगळुरूकडे रवाना होऊन दुसºया दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरूला पोहोचते, तर मंगळुरूहून रात्री ११ वाजता सुटून दुसºया दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता बांद्रा टर्मिनसला पोहोचते.

मुंबई-रत्नागिरी स्पेशल

सीएसएमटी ते रत्नागिरी अशी विनाआरक्षित १२ बोगींची विशेष रेल्वे फेरी २१ एप्रिल (रविवार) रोजी मुंबईतून रात्री ००.३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रत्नागिरीत सकाळी ८.४५ वाजता पोहोचेल. रविवारी दुपारी १२.३० वाजता ही गाडी मुंबईला रवाना होईल.

टॅग्स :railwayरेल्वेkonkanकोकण