शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

रत्नागिरीतील 'या' पर्यटन ठिकाणांवर बंदी, पोलिस प्रशासनाची करडी नजर 

By शोभना कांबळे | Updated: July 26, 2023 14:35 IST

रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात ...

रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होतात. त्यामुळे हे मनोहर दृश्य पाहाण्यासाठी तसेच या धबधब्यांखाली स्नानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनप्रेमी मोठ्या संख्येने अशा धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी जातात. सध्या पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, काही वेळा धबधब्यांच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात. काही वेळा जीवघेण्या घटनाही घडतात. यापुर्वी काही धबधब्यांवर अशा घटना घडल्या आहेत. काही पर्यटक सेल्फीच्या नादात पाय घसरून पडल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.सध्या मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना पायबंद व्हावा, या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यात चिपळूण तालुक्यातील सवतकडा, लांजा तालुक्यातील खोरनिनको, प्रभानवल्ली आदी धोकादायक ठिकाणच्या धबधब्यांवर बंदी घालण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.काही धबधब्यांवर नियमित गस्त ठेवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आल्याचेही सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसtourismपर्यटन