शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

अनावश्यक प्रवास टाळा : मोहितकुमार गर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

रत्नागिरी : लॉकडाऊन काळात अनावश्यक जिल्हा प्रवास टाळा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे. ...

रत्नागिरी : लॉकडाऊन काळात अनावश्यक जिल्हा प्रवास टाळा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्याच्या आनुषंगाने दि. २ जून २०२१ रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून दि. ९ जून २०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या सीमा अन्य जिल्ह्यांतून प्रवेश करण्यासाठी किंवा अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी बंद करण्यात येत आहेत. केवळ नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी व कोविड-१९ व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा आणीबाणीच्या प्रसंगी प्रवास करण्यास मुभा दिली जाणार आहे.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला ४८ तास आधी केलेली कोविड -१९ चाचणी निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र, पोलीस विभागाचा ई-पास सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगतानाच नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, अशी सूचना डॉ. गर्ग यांनी केली आहे.