शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

एटीएम सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

परतीसाठी जादा गाड्या राजापूर : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांसाठी दि. १५ सप्टेंबरपासून विजयदुर्ग व्हाया जैतापूर - नाटे - आडिवरे ...

परतीसाठी जादा गाड्या

राजापूर : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईकरांसाठी दि. १५ सप्टेंबरपासून विजयदुर्ग व्हाया जैतापूर - नाटे - आडिवरे - पावस - रत्नागिरी - बोरिवली - विरार - अर्नाळा गाडी सुरू करण्यात आली आहे. या गाडीचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. विजयदुर्गवरून सायंकाळी ४ वाजता गाडी सुटणार आहे. ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे.

गणेश सजावट स्पर्धा

लांजा : युवा सेना व शिवसेना लांजा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी लांजा - कुवे शहर मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेते प्रथम तीन क्रमांक घोषित करण्यात येणार असून, रोख रकमेची बक्षिसे देऊन गाैरविण्यात येणार आहे.

यंत्रणेअभावी शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : शासनाने ई - पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीक पेरा स्वत: नोंदविता येणार आहे. मात्र, नेटवर्क समस्या तसेच तांत्रिक गोष्टींचा अभाव असल्याने माहिती चुकीची भरली की बरोबर शोधणे अवघड बनले आहे. शहानिशा करणाऱ्या यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.