शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:20 IST

अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही,

ठळक मुद्देआ. जयदेव गायकवाड:  प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावरही टीका आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही

असुर्डे : अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड यांनी सावर्डे येथे पत्रकार परिषदेत दिला. आंबेडकरी जनतेत केवळ आपल्या स्वार्थासाठी उभी फुट पाडणाऱ्या रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांची क्रेझ संपली आहे.

आंबेडकरी जनता यांना कंटाळले आहे. प्रकाश आंबेडकराचा महाराष्ट्रात केवळ एकच आमदार आहे. आठवलेंनी आपल्या मंत्रीपदासाठी रिपब्लिकन पक्ष मोदींच्या दावणीला बांधला. महाराष्ट्रात त्याचा एकही आमदार नाही.  यामध्ये आंबेडकरी जनतेची मोठी फरफटझाली.  आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आठवले जनतेला भाजपकडे न्यायला लागलेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असता. मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपबरोबर आंबेडकर जनतेने जावे का? भाजप हा हिंदूत्ववादी फॅसिस्ट पक्ष आहे. आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही. की मतदान करणार नाही, असे ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाचे रजिस्ट्रेशन करणारा मी कार्यकर्ता आहे. चळवळ पुढे गेलीच नाही. आमच्या आयुष्यातील अठरा वर्षे वाया गेलीत. अशा चळवळीत यश मिळत नसेल तर टाचा घासत बसण्यात काही अर्थ नाही.  प्रकाश आंबेडकरांनी कॉग्रेस सारख्या पक्षाचा स्विकार केला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. आता आंबेडकर जनता ठप्प आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्या पासून आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पासून दूर जावू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आंबेडकर जनतेला न्याय देवू शकतो असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRatnagiriरत्नागिरी