शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुंबईच्या नवभारत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:59 IST

ही मदत घोडके कॉलनी, चिखलवाडी, बापट कॅम्प, काटेमळा, तसेच मुक्त सैनिक वसाहतीतीसह पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली. याचबरोबर पाच शाळेंनाही स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कीट देण्यात आले.

ठळक मुद्देपन्नास हजाराच्या साहित्याचे वाटप

कोल्हापूर : मुंबई - भुईपावडा येथील नवभारत विद्यालयाच्या ३५ माजी विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील घोडके कॉलनी परिसरातील पूरग्रस्त लोकांना मदत करून या सत्कार्यात खारीचा वाटा उचलला आहे.मुळचे चिपळूण-गाणेखडपोली येथील सध्या मुंबई येथे वास्तव्याला असलेले राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व माजी विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन सुमारे ५० हजार पेक्षा अधिक रुपयांची मदत केली.

यामध्ये चटई, खराटे, ब्लिचिंग पावडर, साड्या, लहान मुलांचे कपडे, शालेय साहित्य, डेटॉल, कोलगेट, साबण, लायझॉल, फेसमास्क आदींची मदत त्यांच्याकडून कोल्हापूर येथे पाठविण्यात आली. त्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते शाम नायर, शरद रसाळ, सुरेंद्र मोटे, अमर घोडके, अजय पाटील, अक्षय कदम, सुरज गायकवाड यांनी ही मदत घोडके कॉलनी, चिखलवाडी, बापट कॅम्प, काटेमळा, तसेच मुक्त सैनिक वसाहतीतीसह पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली. याचबरोबर पाच शाळेंनाही स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कीट देण्यात आले.चिपळूण येथील रणजीत आवळे, विशाल पवार, दीपक माळकर, प्रसाद भांबुरे, विकास चव्हाण, अमित जाधव या सहा मित्रांनीही तांदूळ ५०० किलो व २०० किलो तूरडाळ ही जोतिबा-पन्हाळा रोडवरील चिखली गावात तसेच मुक्त सैनिक परिसरात दिली. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईStudentविद्यार्थी