शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Ratnagiri News: सर्वच खलाशी गावाला पळाले, नौकामालकांचे व्यवहार बुडाले; नौका बंदरातच उभ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:30 IST

तरीही अनेक खलाशी निम्मा हंगाम संपला तरी परतलेले नाहीत.

रत्नागिरी : निम्मा मासेमारीचा हंगाम संपला तरी आजही अनेक नौकांवर खलाशी नसल्याने त्या नौका बंदरांमध्ये नांगरावर उभ्या आहेत.  आगाऊ रक्कम घेऊनही परराज्यातील खलाशी परतलेले नाहीत, तर काही नौकांवरील खलाशांनी पलायन केल्याने त्या नौकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे नौका मालक आर्थिक संकटात सापडले आहेत.डिसेंबरनंतर  पर्ससीन नेटने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याने किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.  त्याचा परिणाम मासेमारीशी संबंधित अन्य व्यवसायांवर झाला आहे. ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या तसेच पारंपरिक मच्छीमारांचीही आर्थिक स्थितीही सध्या बिकट आहे.नौकांवर काम करण्यासाठी स्थानिक खलाशी मिळत नाहीत. त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू तसेच नेपाळ येथील खलाशी रत्नागिरीतील नौकांवर काम करतात. त्यांना आगावू रक्कम दिल्याखेरीज ते येत नाहीत. त्यातील अनेक खलाशांनी पलायनही केले आहे. त्यांना दिलेली आगाऊ रक्कमही नौकामालकांना त्यांच्याकडून वसूल करता आली नसल्याने नौकामालक अधिकच संकटात सापडले आहेत.काही खलाशांनी मासेमारी सुरू झाल्यानंतर येणार असल्याचा शब्द मालकांना दिला होता. मात्र, मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली तरीही अनेक खलाशी निम्मा हंगाम संपला तरी परतलेले नाहीत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त नौका अजून बंदरातच उभ्या आहेत. लाखो रुपये आगाऊ घेऊनही खलाशांनी फसविल्याने नौकामालक हैराण झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार