शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

जिल्ह्यात कोरोनाचे ७३ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असून, शुक्रवारी दिवसभरात ७३ रुग्ण सापडले. तर ३० रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असून, शुक्रवारी दिवसभरात ७३ रुग्ण सापडले. तर ३० रुग्ण बरे झाले असून, कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधित ४२८ रुग्ण गृह विलगीकरणात असून, २७३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात ३,०३९ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात मंडणगड, खेड तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्ण, दापोलीतील ९, गुहागरातील १३, चिपळुणातील १५, संगमेश्वर मधील ४, रत्नागिरी मधील १९, लांजातील २ आणि राजापुरातील ५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या ७७,६०० इतकी झाली आहे.

जिल्ह्यात ७४,४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के आहेत. चिपळुणात कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २,४१० झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.११ टक्के आहे. तर जिल्ह्यात ७०१ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.