शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जिल्ह्यात ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ८० नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ४३ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ८० नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ४३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. अजूनही ६६० बाधित रुग्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचाराखाली आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दापोली ३ रुग्णांचा, रत्नागिरीत २ आणि मंडणगड, संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकूण मृतांची संख्या २,४०८ झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ३.११ झाले आहे.

जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात २ रुग्ण, दापोलीत ३६, खेडमध्ये ५, गुहागरात ६, चिपळुणात ११, संगमेश्वरमध्ये १, रत्नागिरीत १८, राजापुरात ३ रुग्णांची वाढ झाली. एकूण ७७,५२७ बाधित रुग्ण झाले आहेत. कोरोना मुक्तांची संख्या ७४,४५९ झाली आहे. त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४ टक्के इतके आहे.