शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

जिल्ह्यात ५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी १४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच २४ तासांत ५०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच २४ तासांत ५०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ३६ हजार ४४ झाली आहे तर १४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून एकूण १,२१७ जणांचा मृत्यू झाला आहेत. ३७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्यांची संख्या ३१ हजार २८० झाली आहे.

जिल्ह्यात २,४७४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात आरटीपीसीआर चाचणीत २९६ रुग्ण तर अँटिजेन चाचणीत २१२ रुग्ण सापडले. त्यामध्ये दापोली तालुक्यात १, खेडमध्ये १३, गुहागरात ३, चिपळुणात २७, संगमेश्वरमध्ये ४३, रत्नागिरीत ६२, लांजात १३ आणि राजापुरात सर्वांत जास्त ९० रुग्ण आढळले तर रविवारी मंडणगडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण १७.६९ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना मृतांचा आकडा वाढतच चालला असून रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त १४ पैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला तर राजापूर, दापोली तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ जणांचा आणि खेड, संगमेश्वर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्ण मृत झाला आहे. कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण ३.३७ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७८ टक्के आहे.