शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

कोरोनाकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By अरुण आडिवरेकर | Updated: October 9, 2023 19:06 IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मागणी मान्य झाली

रत्नागिरी : काेराेनाकाळात जिल्ह्यातील नमन कलावंतांचे १९२ प्रस्ताव मंजूर झाले होते. अजूनही रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर या तालुक्यातील नमन कलावंतांचे ३४० प्रस्ताव उशिरा पोहोचल्यामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ते प्रस्ताव शासनाकडून तातडीने मंजूर केले जावेत, अशी मागणी नमन लाेककला रत्नागिरी जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.रत्नागिरी दाैऱ्यात मंत्री उदय सामंत यांची नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या तालुका शाखेच्या शिष्टमंडळाने पाली येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली. या भेटीत लाेककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, जिल्हा संघटनेतील ज्येष्ठ सदस्य श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, हरिश्चंद्र बंडबे, विश्वनाथ गावडे, तालुका संघटना सदस्य वसंत साळवी, श्रीकांत बोंबले उपस्थित होते.‘नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेने नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी, या कलेला राजाश्रय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली हाेती. ही मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मान्य झाली आहे.जिल्ह्यातील नमन कलावंतांच्या आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मागण्या मार्गी लागल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ नमन कलावंतांचे ५४ मानधन प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाले आहेत. मात्र, अजूनही ३४० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत; पण हे मानधन प्रस्ताव मंजूर करताना यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातून असलेली ज्येष्ठ कलावंतांची १०० ची मर्यादा ५०० करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत