शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरीत २१ दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रूनयनाने निरोप

By मेहरून नाकाडे | Updated: September 20, 2022 18:45 IST

निर्बंधमुक्तीमुळे उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला

रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागून राहते त्या गणपती बाप्पांची भाद्रपद चतुर्थीला प्रतिष्ठापना सर्वत्र करण्यात आली होती. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, नऊ दिवस, दहा दिवसाचा उत्सव साजरा करून बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी मानाचे व नवसाचे २१ दिवसांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३०८ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींचे ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.भाद्रपद चतुर्थीला एक लाख ६५ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सलग दोन वर्ष कोरोना निर्बंध असल्याने उत्सव शांततेत साजरा करण्यात आला. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त करण्यात आल्याने उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजा, सहस्त्रनाम, अथर्वशीर्ष, भजन, आरती आदि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी मुंबईकरही मोठ्या संख्येने उत्सवासाठी गावी आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाखडीनृत्य, टिपरीनृत्य आदि कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.काही भाविकांकडून २१ दिवस नवसाचे किंवा मानाचे गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणरायांची मनोभावे सेवा करून गणपतीबाप्पांना निरोप देण्यात आला. ढोलताशा पथक, बेंजोच्या तालावर गणेशमूर्तींची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन घाटावर निरोपाची आरती झालेनंतर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ साकडे घालून भाविक जड अंतकरणाने माघारी फिरले.रत्नागिरी शहर पोलिस स्थानक हद्दीत ४ घरगुती व एक सार्वजनिक, ग्रामीण मध्ये १३ घरगुती, जयगड २९, संगमेश्वर १५०, राजापूर ७६, नाटे १३, देवरूख येथे एक सार्वजनिक, गुहागर येथे दहा घरगुती, दापोली १ घरगुती, पुर्णगड ९ व दाभोळचे ३ मिळून एकूण ३०८ घरगुती व दोन सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणGanesh Mahotsavगणेशोत्सव