शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

कोटा येथून १८ विद्यार्थी रत्नागिरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 14:13 IST

या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अ‍ॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले.

ठळक मुद्देवैद्यकीय तपासणीनंतर पालकांच्या ताब्यात

रत्नागिरी : राजस्थानामधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या रत्नागिरीतील १८ विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरीत एस्. टी. बसने आणण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ असे एकूण २२ विद्यार्थ्यांना रत्नागिरीत आणण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थी कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकले होते. या सर्व विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अ‍ॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले.परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या सुमारे ७६ बसेस कोटा येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथून विद्यार्थ्यांना घेऊन दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्या. शनिवारी सकाळी ही बस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली. यामध्ये मंडणगड ९, खेड ९, दापोली २, रत्नागिरी ६ आणि सिंधुदुर्ग ३ असे एकूण २२ विद्यार्थी होते. खेड, मंडणगड, दापोलीतील विद्यार्थ्यांची कळंबणी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली, तर रत्नागिरीतील सहा विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी