शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 05:13 IST

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने आलेले भाविक आता गणेशविसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. सोमवारी रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दि.२४ सप्टेंबर पर्यत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून मंगळवारी सर्वाधिक ६६६ गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत.गौरी गणपतीसाठी मुंबई व उपविभागातून २२२५ गाड्यांमधून भाविक रत्नागिरी जिल्ह्यात आले. आता मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून ग्रुप बु कींगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एसटी बसेस जिल्ह्यात आल्या होत्या.रत्नागिरी विभागातून देखील मुंबई, उपनगरांसाठी परतीकरिता जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून १५७ आरक्षित व एक गु्रप बुकींग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी कामावर जाण्यासाठी अनेक मंडळींनी आधीच आरक्षण करून ठेवल्याने गौरी गणपतींचे विसर्जन करून लगेचच मुंबईकडे निघाले आहेत.परतीच्या प्रवासासाठी दि. २४ पर्यत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार दि. १८ रोजी रवाना होणार आहेत. मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे.ग्रुप बुकींगसाठी १४३ गाड्यांचे आरक्षण केल्यामुळे एकूण ६६६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.बुधवार दि. १९ रोजी मुंबईसाठी ७५, परेल ३, बोरीवली १२०, कल्याण १०, ठाणे ४०, भांडुप १२, विठ्ठलवाडी १३, नालासोपारा २९, विरार ९, पुणे १८ एकूण ३२९ जादा गाड्यांचे आरक्षण व ग्रुप बुकींगच्या ९८ गाड्यांचे आरक्षण केले असून एकूण ४२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.सुरुवातीच्या तीन दिवसांत एसटीला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर, दि.२० रोजी ९५, दि.२१ रोजी ११, दि.२२ रोजी ५, दि.२३ रोजी ४ जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आरक्षण सुरू असून, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळGanpati Festivalगणेशोत्सव