शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:09 IST

लांजा शहरातील सार्दळवाडी येथील १२ वर्षीय मुलगा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता दरम्याने घडली आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या टाकीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यूउशीर झाल्याने पाण्यात गुदमरून दुर्दैवी मृत्यू

लांजा : शहरातील सार्दळवाडी येथील १२ वर्षीय मुलगा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता दरम्याने घडली आहे.सार्दळवाडी येथील शिवराज रविशंकर कोपरे ( १२ ) हा गतीमंद मुलगा सायंकाळी पावसातून घरातील मंडळींची नजर चुकवून घराच्या मागील बाजूला खेळत तो गेला. त्याठिकाणी पावसाच्या पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये तो सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्याने टाकीत पडला.

मुलगा घरामध्ये दिसत नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. त्याचवेळी पाण्याच्या भरलेल्या टाकीजवळ जाऊन पाहिले असता त्याने घातलेली चप्पल पाण्यावर तरंगताना दिसली.त्यानंतर त्याचा पाण्याच्या टाकीत शोध घेण्यात आला. खूप उशीर झाल्याने त्याचा पाण्यात गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी