शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात ३४,७१३ जणांना दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:08 IST

Health, Hospital, Ratnagirinews, ambulances आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.

ठळक मुद्दे१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात ३४,७१३ जणांना दिले जीवदानआठ महिन्यात १५,६९१ कोरोना रूग्णांची ने-आण

शोभना कांबळेरत्नागिरी : आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. कोरोना काळात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १७ रुग्णवाहिकांमधून तब्बल ३६,७१३ रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. यापैकी १५,६९१ कोरोना रुग्णांची रूग्णवाहिकांमधून ने - आण करण्यात आली.जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेच्या नियोजनाची जबाबदारी कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अरूण मोराळे, रत्नागिरीचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील आणि उपजिल्हा व्यवस्थापक विशाल पवार यांच्यावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १०८ची सेवा १७ रुग्णवाहिका, ४० चालक आणि १८ डॉक्टर्स सांभाळत आहेत.कोरोना काळात १५,६९१ रुग्णांना दिले जीवनदानरुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मदत घेतली जाते. यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांची ने-आण करण्यासाठीही या सेवेचा उपयोग करण्यात आला. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात या रूग्णवाहिकांनी १५,६९१ कोरोना रूग्णांना उपचार मिळवून दिले.अपघातातील रुग्णांचे वाचविले प्राणजिल्ह्यातील १७ रूग्णवाहिकांमधून गेल्या आठ महिन्यांत विविध अपघातांमधील १७८ अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून दिले. त्याचबरोबर हृदयरोग, भाजलेले, गंभीर इजा, प्रसुती यासाठीही १०८ रूग्णवाहिकेची मदत घेण्यात येते.डॉक्टर, कर्मचाऱ्यांची २४ तास सजग सेवाया रूग्णवाहिकेत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांना सतत सजग राहावे लागते. त्यांना थांबण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोली दिली जाते. रुग्णाला हलविण्यासाठी १०८ सेवा हवी असल्यास पुणे येथील कॉल सेंटरकडे कळविले जाते. त्यावरून जिथे सेवा हवी आहे, तिथल्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर यांच्याशी संपर्क केला जातो.

१०८ सेवेवर जीपीएस यंत्रणेचे नियंत्रण असते. रूग्णवाहिका मध्येच थांबली किंवा अधिक वेगाने जाऊ लागली तर मुख्य सेंटरला कळते. लागलीच त्याबाबत चालकाला फोन करून विचारणा केली जाते. विनाखंड सेवेसाठी सदैव दक्ष राहावे लागते.- डॉ. अरूण मोराळे,विभागीय व्यवस्थापक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी