शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गेहलोत जादूगर; सर्व पायाभूत सुविधा केल्या गायब, अमित शाहांची गेहलोत यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 05:40 IST

राजस्थानमधील सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. कुचामन येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 

जयपूर : भाजपने सुरू केलेल्या आरोग्य योजना, कायदा-सुव्यवस्था इत्यादी कॉंग्रेसच्या काळात गायब झाल्या. अशी किमया एखादा जादूगारच करू शकतो, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेहलोत सरकारवर केली.  

‘काॅंग्रेसने राज्याचे नुकसान केले’- राजस्थानमध्ये मागील ५ वर्षांत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने राज्याचे नुकसान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राजस्थानमधील सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. कुचामन येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 

काँग्रेसच्या ‘गॅरंटी यात्रे’ला सुरुवात 

काँग्रेस पक्षाने मंगळवारपासून राजस्थान ‘गॅरंटी यात्रे’ला जयपूरमधून सुरुवात केली. त्यामाध्यमातून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषित केलेल्या ७ घोषणा लोकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री गेहलोत, प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मंगळवारी मोती डुंगरी गणेश मंदिरात पूजा करून यात्रेला सुरुवात केली. अशी यात्रा राज्यातील सर्व २०० विधानसभा मतदारसंघात काढली जाणार आहे.काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांमध्ये कर्त्या महिलेला वार्षिक १० हजार, ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, २ रुपये प्रतिकिलो दराने शेणखरेदी, जुनी पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना माेफत लॅपटॉप आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAmit Shahअमित शाह