शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:15 IST

राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांचा शब्द

बुंदी/दौसा : देशात जातनिहाय जनगणना न केल्याबद्दल केंद्रातील सरकारवर टीका करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे सभेत लोकांना शब्द दिला की, केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल. बुंदी येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गरीब, शेतकरी आणि मजूर ही भारत माता आहे. जातनिहाय जनगणनेबद्दल ते म्हणाले की, केंद्रातील सरकार जातनिहाय जनगणना करू शकत नाही. हे काम काँग्रेसच करू शकते.

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास गेहलोत सरकारने सुरू केलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील. राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेदरम्यान आपण हजारो तरुणांशी संवाद साधला. या तरुणांनी त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे सांगितले. ९० आयएएस अधिकाऱ्यांसह देश चालविला जात असून, त्यापैकी केवळ तीनच ओबीसी अधिकारी असल्याचा दावा राहुल यांनी केला. त्यामुळे जात जनगणना ही देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे  आणि आम्ही ती करू, असे राहुल म्हणाले.

शेतकरी, मजुरांचे सरकार बनवा

आदिवासींबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस त्यांना आदिवासी म्हणते; पण केंद्र सरकारमधील सत्ताधारी त्यांना वनवासी म्हणतात.

राजस्थानमध्ये गरीब, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी यांचे सरकार बनवा. मी तुम्हाला हमी देतो की, केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय गणना केली जाईल.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना राहुल गांधी म्हणाले की, राजस्थान सरकारने राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. जेणेकरून गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना त्यात शिक्षण घेता येईल. गरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावे, असे भाजपला वाटत नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानElectionनिवडणूक