शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

धुळवड खेळून आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा उल्हासनदीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 23:07 IST

उल्हास नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या पाषाणे जवळ दोघांचा बुडून मृत्यू झाला.दोन्ही तरुण असून धुळवड साजरी करून आंघोळीसाठी उल्हासनदीवर पोहचले होते.दरम्यान,बुडालेल्या तरुणांमध्ये एक मुंबई घाटकोपर येथील आहे.

 - कांता हाबळे

नेरळ -  उल्हास नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या पाषाणे जवळ दोघांचा बुडून मृत्यू झाला.दोन्ही तरुण असून धुळवड साजरी करून आंघोळीसाठी उल्हासनदीवर पोहचले होते.दरम्यान,बुडालेल्या तरुणांमध्ये एक मुंबई घाटकोपर येथील आहे.

 आज सर्वत्र धुळवड साजरी केली जात असून दिवसभर विविध रंगांचा आनंद घेतल्यानंतर बहुतेक धुळवड प्रेमी नदीवर जाऊन आंघोळी करतात.पाषाणे या रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गावात ध्रुव रेसिडेन्सी असून त्या ठिकाणी राहणारे शामनाथ सिंग यांच्याकडे त्यांचे नातेवाईक मुंबई घाटकोपर येथून आले होते. कुटुंबातील सर्वांनी होळी चा आनंद घेतल्यानंतर आंघोळीसाठी तेथून जवळच असलेल्या उल्हासनदीवर पोहचले.दुपारी दीडच्या सुमारास विनय शामनाथ सिंग आणि देवेंद्र बिध्यय सिंग हे नदीमध्ये पोहता पोहता खोल पाण्यात गेले आणि बराच वेळ बाहेर येत नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला.स्थानिक लोकांनी शोध घेऊन त्या दोघांचा ठावठिकाणा लागत नसल्याने शेवटी नेरळ पोलिसांना कळविण्यात आले.नेरळ पोलिसांनी याबाबत जिल्हा पोलिसांना कळविल्यानंतर खोपोली येथून आपद्ग्रस्त मदतीसाठी या ग्रुपचे पोहणारे यांना पाचारण करण्यात आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड