शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा; काेराेनाच्या दहशतीने प्रवास करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 23:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत.

- आविष्कार देसाईरायगड : काेराेनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून टाकली आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांचे व्यवसाय पूर्णतः बंद हाेऊन राेजगार बुडाला. त्याचप्रमाणे, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यांची चाकही अर्थचक्राच्या गाळात रुतुन बसली हाेती. तिकीट दरामध्ये काेणतीही वाढ केलेली नाही. मात्र, प्रवास करण्यास नागरिक अद्यापही घाबरत असल्याने कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. मात्र, धार्मिक मंदिर अद्यापही उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्याचप्रमाणे, लग्नसराईही सुरू झाली नसल्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याचा व्यवसाय घाट्यामध्ये चालला आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी नागरिक बाहेर फिरण्यास  घाबरत आहेत. त्यामुळे सहलींचे बुकिंग मिळालेले नाही. लग्न सराईला सुरुवात झाल्यास व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात हाेईल. डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असतानाही तिकीटदरामध्ये काेणतीही वाढ या खासगी कंपन्यांनी केलेली  नसल्याचे सांगितले.

काेराेनाचा कहर कमी झाला आहे, परंतु काेराेना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रवास करायला जाण्यासाठी मनामध्ये भीतीचे सावट असते. दिवाळीच्या कालावधीत नातेवाइकांकडे जाण्याचा विचार करत आहाेत. दिवाळीमध्ये काेराेनाचा कहर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे अधिक भीती वाटत आहे. - प्रवीण पाटील, प्रवासी

टॅग्स :Raigadरायगड