शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलनाच्या ‘त्या’ काळ्या स्मृती

By admin | Updated: July 25, 2015 03:57 IST

निसर्र्ग कोपल्यानंतर काय अनर्थ होतो याचे वास्तव २५ जुलै २००५ रोजी रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यांत आलेल्या महापुरासोबतच्या

जयंत धुळप, अलिबागनिसर्र्ग कोपल्यानंतर काय अनर्थ होतो याचे वास्तव २५ जुलै २००५ रोजी रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यांत आलेल्या महापुरासोबतच्या भूस्खलनाच्या निसर्गापत्तीच्या निमित्ताने कोकणवासीयांना अनुभवास आले, त्या निसर्गापत्तीस यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अतिवृष्टी झाली, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, गावात पुराचे पाणी भरू लागले, जनजीवनच ठप्प झाले, कोकण रेल्वेमार्गही अनेक ठिकाणी वाहून गेला, महामार्ग बंद झाले, अनेक घरांबरोबरच पोलादपूरचं सुंदरराव मोरे कॉलेज वाहून समूळ नष्ट झाले. अतिवृष्टीमुळे डोंगरांच्या महाकाय दरडी महाड तालुक्यात जुई, कोंडिवते, रोहण, दासगाव गावांवर कोसळल्या. यात २४० जणांचा मृत्यू झाला. याच डोंगररांगांतील पोलादपूरमधील तुटवली डोंगरावरील २५० ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आणि तिरका झालेला तुटवलीचा डोंगर दुसऱ्या दिवशी अखेर कोसळला, पण सर्व ग्रामस्थ बचावले. दरडी कोसळण्यास अतिवृष्टीच कारणीभूत असल्याचा दावा सरकारी यंत्रणा तेव्हा करीत असली तरी त्यामागे भूकंप हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.