शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलींनीच मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:46 IST

रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.४८ टक्के लागला आहे.

जयंत धुळप /अलिबाग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परिक्षेचा  शुक्रवारी जाहिर झालेल्या आॅनलाईन निकालानुसार रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९१.४९ टक्के तर मुलांचा निकाल ८७.४७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकुण ३६ हजार ५४९ नाेंदणीकृत परिक्षार्थी विद्यार्थी हाेते. त्यापैकी ३६ हजार ४३५ विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेस बसले हाेत. त्यापैकी ७ हजार१२२ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ११ हजार२९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत. १० हजार ९१७ द्वीतीय श्रेणीत तर ३ हजार२३० उत्तीर्ण श्रेणीत असे एकुण ३२ हजार ५६१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.४८ टक्के लागला आहे. उर्वरित तालुक्यांत कर्जत-८४.९९टक्के, उरण-८८.३२ टक्के, खालापूर-८६.८०  टक्के,सुधागड-८४.५१,पेण-९०.७२टक्के,अलिबाग-८७.७३टक्के,मुरुड-८९.२६टक्के,राेहा-९०.०७टक्के,माणगांव-९१.३०टक्के,तळा-८२.९९टक्के,श्रीवर्धन-८२.७३टक्के,म्हसळा-८९.६८टक्के, महाड-८९.४९टक्के,पाेलादपूर-८९.८०टक्के निकाल लागला आहे.