शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:36 IST

पनवेलमधील विद्यालयात शतक महोत्सवाचे आयोजन

पनवेल : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, याची काळजी वाटते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढणार असल्याने अशा परिस्थिती टिकुन राहण्यासाठी युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. (विठोबा खंडाप्पा) विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात कारखानदारी वाढत चालली असल्याने युवा पिढीने गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला आपला पाठिंबा असून फक्त त्या कौशल्य, गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. व्ही. के. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेलमधील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत वेळोवेळो त्यांचे मागदर्शन लाभल्याने विचार जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही. के. विद्यायालचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्ही. के. विद्यालयाला शंभरवर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शतक महोत्सवाचे आयोजन केले. याकरिता विद्यार्थ्यांनी वर्गणी काढली होती. शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी मागील महिनाभरापासून विद्यार्थी तसेच शाळेचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील हे प्रयत्नशील होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार