शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 02:01 IST

देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.

वडखळ : देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.पेण येथील एम्पथी फाउंडेशन मुंबई यांनी बांधलेली नूतन इमारत सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांची शाळेचे उद्घाटन व ए.डब्ल्यू.एम.एच. महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रवि पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, एम्पथी फाउंडेशनचे रमेश दमाणी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.दिव्यांगांना समाजाचे समर्थन मिळाले पाहिजे त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाले तरच ते आत्मविश्वासाने जगू शकतील, समाजातील सदृढ लोकांनी त्यांच्याबाबत सहनशीलतेचे भान ठेवून त्यांना मदत करणे कर्तव्य मानले पाहिजे, असे विचार गडकरी यांनी मांडले.या वेळी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या तर्फे या शाळेला एक कोटी रु पयांचा मदतनिधी देत असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या विद्यार्थिनींनी नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व उपस्थित मान्यवरांना बांधल्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaigadरायगड