शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

केंबुर्लीकरांची तहान भागवण्याचा संकल्प

By admin | Updated: May 22, 2016 02:12 IST

सध्या महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असणारा केंबुर्ली या गावात अशाच प्रकारे पाणी टंचाईची झळ बसली आहे

दासगाव : सध्या महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असणारा केंबुर्ली या गावात अशाच प्रकारे पाणी टंचाईची झळ बसली आहे. जनता पाण्याकरिता वणवण करीत आहे. अशा परिस्थितीत याच गावातील किफायत कासीम घोले हा गावासाठी आदर्श बनला असून स्वखर्चाने एका टेम्पोवर हजार लिटरची टाकी बसवून दिवसरात्र गावातील प्रत्येक वाडीवर गेली पंधरा दिवसापासून स्वत: उभे राहून मोफत पाणी वाटप करत आहे.वडील कासीम अब्दला घोले बांधकाम व्यवसायिक आणि किफायत कासीम घोले याने बी.कॉम शिक्षण घेतल्यानंतर तालुक्यातील टोळ या गावी किराणा मालाचे दुकान चालवतो. गावात भिषण पाणी टंचाई आहे, आपल्याला लोकांच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काहीतरी करायचे आहे या दृष्टीकान मनामध्ये बाळगत त्याने एक छोटासा टेंपो विकत घेतला. त्यामध्ये हजार लिटरची टाकी बसवली. यासाठी त्याने आपल्या खिशातून जवळपास साडेतीन लाख रुपये खर्च केले. गेली पंधरा दिवस केंबुर्ली गावात संपूर्ण वाडीवाडीवर तो स्वत: उभे राहून या टेम्पोच्या सहाय्याने पाणी वाटप पुण्याईचे काम करत आहे. केंबुर्ली पासून १५ किमी अंतरावर असलेल्या दाभोळहून तो दरदिवस पाच ते सहा पाण्याच्या फेऱ्या मारतो. गाडीला लागणारे डिझेल तसेच पाणी भरण्याकरिता तसेच वाटपासाठी लागणारा कामगारांचा खर्च स्वत: करतो. दरदिवशी त्याला या पाण्यासाठी जवळपास हजार रुपये खर्च असून अहोरात्र गावाच्या सेवेसाठी तो झटत आहे.