शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसरात रब्बी पिकांचा बहर, कडधान्ये पिकातून चांगलं उत्पादन मिळण्याचा शेतकऱ्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:53 IST

Raigad News: उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.

- मधुकर ठाकूरउरण - उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.

पावसाळ्यात भात पीक घेतल्यानंतर जमिनी ओसाड ठेवण्यापेक्षा आणि नाहक वेळ वाया घालविण्यापेक्षा रब्बी हंगामातील पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.पावसाचा हंगामातील भातपीक हाती आल्यानंतर व  पाऊस थांबल्यावर आता शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर, पावटा, घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्यांच्या पीकांची लागवड केली आहे.परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने कडधान्य लागवडीस थोडासा विलंब झाला होता.त्यामुळे रब्बीच्या सुरू असलेल्या हंगामात कडधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये थोडीशी साशंकताच निर्माण झाली होती.मात्र आता शेतात लागवड केलेल्या कडधान्य पिकांना चांगलाच बहर आल्याने दिसून येत आहे.

तर अधून-मधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरते आहे. पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतील.मात्र ढगाळ वातावरण व कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर अखेरच्या मोसमापर्यंत सर्वच पिकातून चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास  विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी व्यक्त केला असुन येथील शेतकरी वर्गातून समाधानही व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी