शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

उरण परिसरात रब्बी पिकांचा बहर, कडधान्ये पिकातून चांगलं उत्पादन मिळण्याचा शेतकऱ्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:53 IST

Raigad News: उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.

- मधुकर ठाकूरउरण - उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे.

पावसाळ्यात भात पीक घेतल्यानंतर जमिनी ओसाड ठेवण्यापेक्षा आणि नाहक वेळ वाया घालविण्यापेक्षा रब्बी हंगामातील पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.पावसाचा हंगामातील भातपीक हाती आल्यानंतर व  पाऊस थांबल्यावर आता शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर, पावटा, घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्यांच्या पीकांची लागवड केली आहे.परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने कडधान्य लागवडीस थोडासा विलंब झाला होता.त्यामुळे रब्बीच्या सुरू असलेल्या हंगामात कडधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये थोडीशी साशंकताच निर्माण झाली होती.मात्र आता शेतात लागवड केलेल्या कडधान्य पिकांना चांगलाच बहर आल्याने दिसून येत आहे.

तर अधून-मधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरते आहे. पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतील.मात्र ढगाळ वातावरण व कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर अखेरच्या मोसमापर्यंत सर्वच पिकातून चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास  विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी व्यक्त केला असुन येथील शेतकरी वर्गातून समाधानही व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी