शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लग्न, वाढदिवस आणि अंत्यविधीतही राजकीय पुढारी

By निखिल म्हात्रे | Updated: May 4, 2024 21:51 IST

सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत.

अलिबाग : रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होत असून प्रचारासाठी सातच दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांबरोबर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेतेही प्रचारात उतरले आहेत. आपल्या भागात कोणाचा वाढदिवस असो की लग्न किंवा अंत्यविधी तेथे हे राजकीय लोक पोहोचत आहेत.स्थानिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांपर्यंत पोहोचून संपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत.साहेब येताहेत, अक्षता थांबू देत!एका लग्नसोहळ्यात वरपित्याने तर कहरच केला. आपल्या नेत्यासाठी चक्क मुहूर्त टाळला. मुहूर्त दुपारी १२:३५ वाजताचा होता, पण अक्षता पडायला दीड वाजला. लग्नासाठी नेत्याला आमंत्रण दिले होते. नेता तास-दीड तास उशिरा आला. पण तोपर्यंत वरपित्याने लग्न थांबवून ठेवले. नेता आल्यावर मंगलाष्टका झाल्या.वधू-वरांच्या हातात मतदानाच्या आवाहनाचे फलक -निवडणूक आयोग यावर्षी ७५ टक्केपेक्षा जास्त मतदानासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी आता ते थेट लग्न सोहळ्यातही प्रबोधन करीत आहेत. लग्नासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, हे लक्षात घेत वधू-वरांच्या हातात मतदानाच्या आवाहनाचे फलक दिले जात आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकmarriageलग्नalibaugअलिबाग