शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जीवनविद्या मिशनचे ‘अवयवदान अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:44 IST

कृतज्ञता महोत्सव : १७ हजार प्रतिज्ञापत्रे घेतली भरून

कर्जत : जीवनविद्या मिशनतर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात येतो, जीवनविद्या मिशन गेली ६३ वर्षे विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. याच उपक्रमांतर्गत मिशनने ‘अवयवदान अभियान’ हाती घेतले असून, येत्या दोन वर्षांत लाखो लोकांना अवयवदानाबाबत जागृत केले व १७ हजार प्रतिज्ञापत्र भरून घेतली.

शासनाच्या ग्राहक संरक्षण अभियानाशी संलग्न होत जीवनविद्या मिशन २०१७ पासून जनतेत ग्राहक जनजागृती करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कृतज्ञता महोत्सवामध्ये अन्नामधील भेसळ व वजनमापातील त्रुटी कशा ओळखाव्या? याचे प्रात्यक्षिक दाखवणारा ग्राहक जनजागृतीचा स्टॉल लावण्यात आला आहे. पर्यावरण जागृतीबाबत माहिती देणारे स्टॉल यात घनकचरा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येते, तसेच जीवनविद्या मिशन या संस्थेला २०१६ पासून ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील ६० गावे दत्तक घेऊन त्यांचा मिशनमार्फ त सर्वांगिण विकास करण्यात येत आहे.

या महोत्सवास महाराष्ट्रभरातून दररोज आठ ते दहा हजार लोक उपस्थिती लावत आहेत. मिशनचे आजीव विश्वस्त व प्रबोधनकार प्रल्हाद वामनराव पै हे लोकांच्या मानसिकतेत बदल घडविणाऱ्या अनेक छोट्या व सोप्या युक्त्या रोजच्या व्याख्यानामधून देतात, ज्या लोकांना आवडतात व उपयुक्त वाटतात.

व्यसन, अंधश्रद्धा दूर करून लोकांमध्ये वैचारिक बदल घडविण्याचे यशस्वी कार्य जीवनविद्या मिशन करत आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था असल्यामुळे वरील सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थी, युवक व बालके यांच्यासाठी मिशनमार्फ त विनामूल्य आयोजित करण्यात येणाºया उपक्रमांचे मार्गदर्शन करणारे स्टॉल या महोत्सवात आहेत. या महोत्सवात प्रबोधनकार प्रल्हाद पै यांनी मार्गदर्शन केले.