शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अलिबाग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; दुपारपासून पावसाची दमदार सुरुवात, गणेश विसर्जनावर पावसाचे विघ्न

By राजेश भोस्तेकर | Updated: September 23, 2023 12:58 IST

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाल्यानंतर सतत तीन दिवस पावसाची मुसळधार बॅटिंग सुरू आहे. शनिवारी हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला असताना सकाळपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाने शनिवारी २३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पाच दिवसाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला पावसाचे विघ्न असणार आहे. 

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होताच पुन्हा पावसाने सुरुवात केली. सकाळी ऊन तर दुपारनंतर मुसळधार पाऊस अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात पावसाची आहे. हवामान विभागाने शनिवारी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडेल असे म्हटले होते. त्यामुळे सकाळी उन्हाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही तासात जिल्ह्यातील वातावरण पावसाळी होऊन मुसळधार पाऊस पडू लागला. 

हवामान विभागाने शनिवारी ग्रीन अलर्ट जाऊन ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दुपार पासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी पाच दिवसाच्या गणरायाचे गौरी सोबत विसर्जन आहे. त्यामुळे विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसalibaugअलिबाग