शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

खालापूरमध्ये दोन अपघातांत एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:15 IST

पहिला अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालापूर हद्दीत मौजे कलोते गावापुढे अज्ञात वाहन चालकाने कंटेनर क्र मांक एमएच ४६- एच ५७२५ हा पनवेलहून खोपोलीच्या दिशेने निघाला होता.

मोहोपाडा : खालापूर हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या घटनेत कोणी जखमी नसले तरी कारचे नुकसान झाले आहे.

पहिला अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालापूर हद्दीत मौजे कलोते गावापुढे अज्ञात वाहन चालकाने कंटेनर क्र मांक एमएच ४६- एच ५७२५ हा पनवेलहून खोपोलीच्या दिशेने निघाला होता. वृषभ हॉटेलसमोर आला असताना अचानक समोर आलेल्या पादचाऱ्याला कंटेनरची जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या पादचारी प्रदीप कोट्टीयन यांना तातडीने खोपोली येथे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु डोक्याला आणि कमरेला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस शोध घेत आहेत.

दुसरा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडला असून शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हर्ष परेश चोखावाला (२९, रा. ताडदेव मुंबई) हा कार क्र मांक एमएच-०४-बी.एन-७८३७ ही मुंबई-पुणे मार्गाने पुणे बाजूकडे चालवित घेऊन जात असताना मौजे कुंभिवली गावच्या हद्दीत आल्यावर कार क्र मांक एमएच-१२-पीएस-११०९ वरील चालकाने अतिवेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हर्षच्या कारला ओव्हरटेक केले. पुढे जाणाºया कारला मागील बाजूस ठोकर मारली. त्यामुळे कार हर्षच्या अचानक समोर आल्याने त्याने कारला नियंत्रित करण्यासाठी ब्रेक दाबला असता कार रस्त्यालगतच्या पत्र्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. अपघातास कारणीभूत कार क्रमांक एमएच-१२-पीएस-११०९ वरील चालकाविरुद्ध हर्ष चोखावाला यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस नाईक अमित सावंत हे करीत आहेत.

डम्परची एसटीला धडकनागोठणे : वेगात उलट दिशेला येऊन डम्परने समोरून येणाºया एसटीला जोरदार धडक दिल्याने सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला.

श्रीवर्धन आगाराची एम एच २० बीएल २९१४ क्रमांकाची बस कोलमांडल्याहून मुंबईकडे, तर एम एच ०४ जी एफ २४१ क्रमांकाचा डम्पर मुंबई बाजूकडून नागोठणेकडे येत होता. अपघातात रमेश रटाटे, रमिला रटाटे, मंगला जाधव, रणजित करंजकर, नारायण पाटील, शशिकांत पाटील आणि अर्चना करंजकर हे श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. डम्परचालक राम आसरे वर्मा (रा. शिवडी, मुंबई) याच्याविरोधात नागोठणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.