शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

ई-पास नसल्यास रायगड जिल्ह्यामध्ये नो-एन्ट्री; येणाऱ्यांची पोलीस करतात तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 00:09 IST

येणाऱ्यांची पोलीस करतात तपासणी; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतली जातेय खबरदारी

निखिल म्हात्रेअलिबाग : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूची चेन ब्रेक करण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. ई-पास नसेल तर अत्यावश्यक सेवा वगळता पोलीस कोणालाही जिल्ह्यात येऊच देत नाहीत.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने उग्ररूप धारण केल्यानंतर राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक चेकिंग पाॅइंटवर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच एखाद्याकडे ई-पास नसल्यास त्याच्यावर कारवाई करीत माघारी पाठवत आहेत. त्यामुळे आता बाहेरून येणारे या कारवाईला घाबरत आहेत हे नक्की. तर दुसरीकडे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आहे. तसेच शहरात दाखल होणाऱ्यांना ई-पास तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याचे सध्या दिसून येत आहे.

 

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस