शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 18:29 IST

उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास  खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

कळस: साखर कारखानदारी व दुधासाठी ओळखला जाणारा इंदापुर तालुका वनीकरणातील जैवविविधता, उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे  पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

कडबनवाडी (ता.इंदापूर)  येथील वन उद्यानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इंदापूर तालुक्यात फक्त दूध व साखर उत्पादन अशी ओळख असायची मात्र उजनी जलाशयाचा परिसर भिगवन येथील पक्ष्यांचे आश्रयस्थान गंगावळण येथील पर्यटन केंद्र व कडबनवाडी येथील चिंकारा अभयवन  यामुळे तालुक्याची ओळख टुरिझम स्पॉट म्हणून झाली आहे.  तालुक्याचा विकास महाविकास आघाडी च्या माध्यमातून राज्यमंत्री भरणे करीत आहेत  वनीकरण महत्वाचे आहे मात्र अन्नदाता शेतकरी देखील जगला पाहिजे. त्यामुळे शेती आणि वन याचा समतोल राखला जाईल. 

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यात एक हजार कोटीची कामे करण्यात आली. साडेतीन कोटी रुपये इंदापूर तालुक्यातील वनविकासासाठी आणले असून जलसंधारणाच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे. 

यावेळी सुळे व भरणे यांनी कडबनवाडी ऑक्सीजन पार्कची पाहणी, वृक्षारोपण केले. प्रास्ताविक उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले चिंकारा वनीकरणाची माहिती भजनदास पवार यांनी दिली. यावेळी प्रतापराव पाटील,सचिन सपकाळ,  तालुका वनपरिक्षेत्राधिकारी अजित सूर्यवंशी ,कडबनवाडी चे सरपंच दादासाहेब जाधव उपसरपंच आप्पासाहेब गावडे,श्रीकांत करे ,उपस्थित होते आभार ॲड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी मानले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेIndapurइंदापूर