शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महावितरणने तरघरमध्ये अडवली लोकलची वाट, वीजपुरवठ्यात दिरंगाई; प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 09:18 IST

Mahavitaran : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उ‌द्घाटन होऊन सुरू झालेल्या उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील तरघर स्थानकात लोकलची महावितरणने वाट अडवली आहे. महावितरणने वीजपुरवठा करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यानेच या स्थानकात पाच वर्षांपासून रेल्वे थांबत नाही.

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उ‌द्घाटन होऊन सुरू झालेल्या उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील तरघर स्थानकात लोकलची महावितरणने वाट अडवली आहे. महावितरणने वीजपुरवठा करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यानेच या स्थानकात पाच वर्षांपासून रेल्वे थांबत नाही. महावितरणच्या गलथान कारभारामुळे परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.

उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरून १२ जानेवारीपासून प्रवासी वाहतूक सुरू झाली. तरघर स्थानकाचे काम सिडकोने केले आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या स्थानकाचे रुफिंग आणि विद्युतीकरणाचे काम अद्यापही बाकी आहे. सिडकोने महावितरणकडे वीजपुरवठा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत वीजपुरवठा?लाइन शिफ्टिंग, केबल्स अटॅचमेंट आणि सिव्हिल वर्क्स आदी कामांच्या विलंबामुळे तारघर स्थानकाला वीजपुरवठा करणे शक्य झालेले नाही. फेब्रुवारीअखेर वीजपुरवठा सुरू करणार असल्याचा दावा महावितरणच्या अधिकारी नेहा डहाळे यांनी केला.

गव्हाण स्थानकाचेही काम अपूर्णउरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील तरघर स्थानकाबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील मध्य रेल्वेच्या अखत्यारीत सुरू असलेल्या गव्हाण स्थानकाचेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही, यामुळे या मार्गावरील दोन्ही स्थानकांवर लोकल थांबत नाही.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेmahavitaranमहावितरण